Field Updates

Updates, announcements, trainings, meetings, and field activities.

Events, Field Updates, Media Coverage

‘तेरे मेरे सपने’ विवाहपूर्व संवाद व समुपदेशन केंद्र (PMCC) – पुण्यनगरीत प्रसिद्ध

‘तेरे मेरे सपने’ विवाहपूर्व संवाद व समुपदेशन केंद्र (PMCC) नाशिकमध्ये सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे विवाहाच्या आधीच्या संवाद आणि समुपदेशनाला एक नवीन दिशा मिळाली आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW) यांच्या मार्गदर्शनाखाली बिलीफ्स संस्था (BELIEFS) यांचा हा उपक्रम विशेषतः तरुण जोडप्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. या उपक्रमाची दखल घेत दैनिक पुण्यनगरीत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी आणि या उपक्रमाच्या महत्त्वाबद्दल जाणून घेण्यासाठी ई-पेपरवर भेट द्या!

‘तेरे मेरे सपने’ विवाहपूर्व संवाद व समुपदेशन केंद्र (PMCC) – पुण्यनगरीत प्रसिद्ध Read Post »

Field Updates, Media Coverage

BELIEFS Highlights Barriers Faced by Rural Women in Accessing Maharashtra CM’s Scheme

Rural and tribal women in Maharashtra face significant hurdles in accessing the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, as highlighted by Laxmikant Jadhav from the NGO BELIEFS. Many are excluded due to the absence of essential documents like Aadhaar and voter IDs. Furthermore, the scheme’s monthly allowance of ₹1,500 falls short in addressing the pressing anaemia crisis among these women. Jadhav emphasizes the need for nutritional support and local administrative assistance to ensure the scheme’s success. Discover the full story and learn about the urgent demands for better access and support for these women.

BELIEFS Highlights Barriers Faced by Rural Women in Accessing Maharashtra CM’s Scheme Read Post »

Events, Field Updates, Media Coverage

बिलीफ्स संस्थेचा महिलादिनानिमित्त महिला सन्मान सोहळा

बिलीफ्स संस्था (BELIEFS) गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या प्रवासात सहभागी झालेल्या

बिलीफ्स संस्थेचा महिलादिनानिमित्त महिला सन्मान सोहळा Read Post »

Field Updates, Media Coverage

“महाबीजच्या सहकार्याने नागली–वरई बीजोत्पादनाचा उपक्रम”

ग्रामीण भागात उपजीविकेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे शेती. आदिवासी भागात नागली, वरई आणि भात ही मुख्य पिके आहेत. मागील काही

“महाबीजच्या सहकार्याने नागली–वरई बीजोत्पादनाचा उपक्रम” Read Post »

Field Updates, Media Coverage

“आदिवासी भागात नागली–वरई बीजोत्पादन कार्यक्रम”

जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्‍वर आणि सुरगाणा या तालुक्यांतील आदिवासी भागांमध्ये नागली आणि वरई या पारंपरिक पिकांचे उत्पादन होते.या पिकांसाठी सुधारित वाणांच्या

“आदिवासी भागात नागली–वरई बीजोत्पादन कार्यक्रम” Read Post »

Field Updates, Media Coverage

“नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण…”

नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण उत्तम प्रतीचे आणि कीड-रोग प्रतिरोधक बियाणेच उपलब्ध नसणे हे आहे.ग्रामीण भागात

“नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण…” Read Post »

Field Updates, Media Coverage

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले.परंतु आडमुठेपणा हे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या, तरीही महाश्रमदानाच्या इव्हेंटसाठी

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले Read Post »

Scroll to Top