Livelihood & Agriculture

MGNREGA campaigns, traditional farming, Nagli-Varai seed production.

Tribal Women in Trimbakeshwar Demand Work and Dignity

“Denying women laborers the right to work is not only a violation of law but also a matter of social justice. For women to get the right to work, the government needs to make the necessary changes immediately,” said Laxmikant Jadhav, founder of the BELIEFS organization.On the occasion of International Labour Day (May 1st), hundreds […]

Tribal Women in Trimbakeshwar Demand Work and Dignity Read More »

BELIEFS’ Efforts for Millet Farmers in Tribal Areas

The ‘BELIEFS’ organization, in collaboration with Mahabeej (Maharashtra State Seeds Corporation), has taken a significant initiative for small and marginal farmers cultivating millets like Ragi (Nagali, Nachani) and Varai in the tribal regions of Nashik district.Under this program, improved varieties of finger millet and Varai seeds are being successfully produced and distributed among tribal farmers

BELIEFS’ Efforts for Millet Farmers in Tribal Areas Read More »

“महाबीजच्या सहकार्याने नागली–वरई बीजोत्पादनाचा उपक्रम”

ग्रामीण भागात उपजीविकेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे शेती. आदिवासी भागात नागली, वरई आणि भात ही मुख्य पिके आहेत. मागील काही वर्षांत नागली आणि वरई ही पौष्टिक तृणधान्ये हळूहळू नष्ट होऊ लागली आहेत. या पिकांचे क्षेत्र घटल्याने आदिवासी शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर आणि पोषणावर परिणाम झाला आहे.आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त, बिलीफ्स संस्था (BELIEFS) आणि महाबीज कंपनी यांच्या संयुक्त

“महाबीजच्या सहकार्याने नागली–वरई बीजोत्पादनाचा उपक्रम” Read More »

“आदिवासी भागात नागली–वरई बीजोत्पादन कार्यक्रम”

जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्‍वर आणि सुरगाणा या तालुक्यांतील आदिवासी भागांमध्ये नागली आणि वरई या पारंपरिक पिकांचे उत्पादन होते.या पिकांसाठी सुधारित वाणांच्या बियाण्यांची उपलब्धता व्हावी या उद्देशाने ‘महाबीज’ (Maharashtra State Seeds Corporation) आणि ‘बिलीफ्स संस्था’ (BELIEFS) यांच्या वतीने संयुक्तपणे बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना दर्जेदार वाण उपलब्ध होतील, तसेच पारंपरिक धान्यांच्या उत्पादनात

“आदिवासी भागात नागली–वरई बीजोत्पादन कार्यक्रम” Read More »

“नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण…”

नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण उत्तम प्रतीचे आणि कीड-रोग प्रतिरोधक बियाणेच उपलब्ध नसणे हे आहे.ग्रामीण भागात पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन होत असले तरी व्यावसायिक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्धता कमी असल्याने अनेक शेतकरी ही पिके टाळतात.या समस्येकडे लक्ष वेधताना लक्ष्मीकांत जाधव, Better Livelihood and Education through Fundamental Studies (BELIEFS), नाशिक यांनी म्हटलं की –

“नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण…” Read More »

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले.परंतु आडमुठेपणा हे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या, तरीही महाश्रमदानाच्या इव्हेंटसाठी हिरिरीने पुढे आलेल्या प्रशासकीय यंत्रणेलारोहयोअंतर्गत मजुरांनी केलेली श्रमाची मागणी आणि त्याचे मोल कळले आहे का?ते कळलेले नाही — आणि तसा आजवरचा अनुभवही नाही.त्याचाच हा लेखाजोखा…📰 लेखक: लक्ष्मीकांत जाधव🗞️ प्रकाशन: दिव्य मराठी🔗 वाचा संपूर्ण लेख येथे: https://divya-m.in/lTUhidU057

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले Read More »

बेपर्वाईला दणका

बेरोजगार भत्त्यापोटी मजुरांना एक लाख रुपये देण्याचे आदेश.संबंधित मजूरांना देय असलेली बेरोजगार भत्ता रक्कम एक लाख ३ हजार ४३९ रुपये . लक्ष्मीकांत जाधव यांचे प्रयत्नांची दखल महाराष्ट्र टाईम्स मध्ये.https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/untidy-bump/articleshow/65875758.cms

बेपर्वाईला दणका Read More »